शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

नागपुरात १८ कामगारांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:44 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ठळक मुद्देमोरारजी टेक्स्टाईल येथील घटना जेवणात आढळली पाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश केटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरविणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिºहे (४२) रा. हिंगणा यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते. परंतु अनिल गिºहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास १८ कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात मनोहर नारायण खंदारे (४२) रा. तुरकमारी, रवींद्र विठोबा निमकर (३३) रा. देवळी आमगाव, रमेश गुरनुले (४० ), ज्ञानेश्वर माहुरे (३८) रा. घोराड, विजय येलूरे (४०) रा. कान्होलीबारा, देविदास कावळे (४८) रा. टाकळघाट, अमोल पांडे (३८) रा. बुटीबोरी, मनोज जिव्हारे(४३) रा. बुटीबोरी, विकास बेलेकर(४४) रा. सातगाव, रमेश करडभाजने (३१) सालईदभा, अजय बनकर (२९) रा. शिरुळ , रामेश्वर बोपचे (३९) रा. बोथली, संजय शरणागत (२९) रा. बुटीबोरी, मोहन नाटेकर (३२) रा. बुटीबोरी, शैलेश ढबाले (२२) रा. सालईदाभा, ज्ञानेश्वर ठाकरे (४०) रा. कान्होलीबारा, दिलीप उरकुडे (४०) रा. कान्होलीबारा यांचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसीचे ठाणेदार सुनील लांघी ताफ्यासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील १० कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. अन्नाचा रासायनिक विश्लेषकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील लांघी यांनी दिली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा