शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

उपराजधानीत सिग्नल तोडणारे १७ हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:04 IST

नागपुरात जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस विभागाची कारवाई नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकातील वाहतूक सिग्नलवर पोलीस असतील तरच नियम पाळले जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा एका मार्गावर वाहतूक पोलीस उभा असल्यास वाहनचालक सिग्नल तोडत दुसऱ्या मार्गाचा वापर करतात. जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यामुळे गेल्या अकरा महिन्यातील ‘सिग्नल जंपिंग’मध्ये १७ हजार ३६५ प्रकरणे समोर आली. यात साधारण ६० टक्के युवक असल्याची माहिती आहे. यातून शासनाच्या तिजोरीत लाखाच्यावर महसूल जमा झाला आहे.

सीसीटीव्हीचा प्रभाव नाहीशहरातील बहुसंख्य चौकात सीसीटीव्ही आहे. परंतु दुचाकी चालकांना त्यांची पर्वा नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, दर सेंकदाला वाहतूक सिग्नल तोडले जात असताना सर्वांनाच नोटीस मिळते असे नाही, यामुळे सीसीटीव्ही असूनची त्याचा प्रभाव पडत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा