शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार वर्षांत १२६८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: October 11, 2015 02:59 IST

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे.

उपराजधानीत अपघात वाढले : जास्त अपघात पूर्व वाहतूक शाखेतनागपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी २०११ ते ३१ आॅगस्ट २०१५ या वर्षांत ५ हजार ५२७ अपघात झाले असून यात १ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर शाखेच्या तुलनेत पूर्व वाहतूक शाखेंतर्गत सर्वाधिक, १२८८ अपघात झाले आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात मिळालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत गेल्या साडेचार वर्षांत सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत येत असलेल्या हद्दीत झाले. यात १ हजार १२७ अपघात झाले असून अपघाती मृत्यूची संख्या २९६ एवढी आहे. पूर्व वाहतूक शाखेंतर्गत १ हजार २८८ अपघात झाले असून २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत ९९१ अपघात झाले असून २४६ अपघाती मृत्यूची नोंद आहे. उत्तर वाहतूक शाखेंतर्गत ६१४ अपघात झाले असून १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गत ८०० अपघातात १४५ जण दगावले तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत ७०७ अपघात झाले असून २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.