शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार वर्षांत १२६८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: October 11, 2015 02:59 IST

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे.

उपराजधानीत अपघात वाढले : जास्त अपघात पूर्व वाहतूक शाखेतनागपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी २०११ ते ३१ आॅगस्ट २०१५ या वर्षांत ५ हजार ५२७ अपघात झाले असून यात १ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर शाखेच्या तुलनेत पूर्व वाहतूक शाखेंतर्गत सर्वाधिक, १२८८ अपघात झाले आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात मिळालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत गेल्या साडेचार वर्षांत सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत येत असलेल्या हद्दीत झाले. यात १ हजार १२७ अपघात झाले असून अपघाती मृत्यूची संख्या २९६ एवढी आहे. पूर्व वाहतूक शाखेंतर्गत १ हजार २८८ अपघात झाले असून २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत ९९१ अपघात झाले असून २४६ अपघाती मृत्यूची नोंद आहे. उत्तर वाहतूक शाखेंतर्गत ६१४ अपघात झाले असून १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गत ८०० अपघातात १४५ जण दगावले तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत ७०७ अपघात झाले असून २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.