शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

१२ रेल्वेगाड्या येणार ट्रॅकवर : कुलींना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:05 IST

कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअद्यापही १०० कुली बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वेस्थानकावर कोरोनामुळे शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेस्थानकावर १५० कुली कार्यरत आहेत. सध्या त्यापैकी फक्त ४५ कुली कामावर येत आहेत. त्यातील केवळ ३० कुलींनाच काम मिळत आहे. परंतु आता रेल्वे बोर्डाने आणखी १२ रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुलींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काम मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी गावाकडून परत नागपूरला येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काम मिळण्याच्या अपेक्षेने कुली ७ दिवस आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च करून येण्यास तयार आहेत.कुलींना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करावेरेल्वेने प्रवास करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु कुली अत्यंत अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज आहे.-अब्दुल मस्जीद, रेल्वे कुली कल्याणकारी संस्थाशासनाच्या नियमांचे करीत आहोत पालन१४ दिवस क्वारंटाईन करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. यात आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर