शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१२ रेल्वेगाड्या येणार ट्रॅकवर : कुलींना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:05 IST

कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअद्यापही १०० कुली बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वेस्थानकावर कोरोनामुळे शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेस्थानकावर १५० कुली कार्यरत आहेत. सध्या त्यापैकी फक्त ४५ कुली कामावर येत आहेत. त्यातील केवळ ३० कुलींनाच काम मिळत आहे. परंतु आता रेल्वे बोर्डाने आणखी १२ रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुलींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काम मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी गावाकडून परत नागपूरला येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काम मिळण्याच्या अपेक्षेने कुली ७ दिवस आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च करून येण्यास तयार आहेत.कुलींना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करावेरेल्वेने प्रवास करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु कुली अत्यंत अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज आहे.-अब्दुल मस्जीद, रेल्वे कुली कल्याणकारी संस्थाशासनाच्या नियमांचे करीत आहोत पालन१४ दिवस क्वारंटाईन करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. यात आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर