शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

२६७ गावांसाठी ११४ कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 29, 2015 00:59 IST

शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने

पेयजल कार्यक्रम : २७६ गावांतील टंचाई दूर होणारनागपूर : शहरालगतच्या गावातील वाढती लोकसंख्या व प्रदूषित जलस्रोतामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २६७ गावांसाठी ११४.४६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. त्यातच शहरालगतच्या नदी व नाल्यात सांडपाणी सोडले जात असल्याने प्रदूषणामुळे नदी लगतच्या गावातील जलस्रोत प्रदूषित झालेले आहेत. त्यामुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करून कायमस्वरूपी उपायोजना म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये ११२ तर २०१६-१७ या वर्षात १५५ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन वर्षात या योजना पूर्ण करावयाच्या आहेत. यात ५८ गुणवत्ता बाधित गावांचा समावेश असून २०९ गावांसाठी वाढीव पाणी पुरवठा राबविल्या जाणार आहेत. यातील २३६ योजना पाणी पुरवठा विभागामार्फत तर ३१ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबविणार आहेत. यातील ७० योजनांची कामे हाती घेण्यात आली असून नवीन ४२ योजना प्र्रस्तावित आहेत.लोकसंख्या वाढ व भूगर्र्भातील पाणी पातळी खाली गेल्याने सुरु असलेल्या योजनामार्फत पाणी पुरवठा शक्य होत नाही. ही बाब विचारात घेता पाणी पुरवठा विभागाने नवीन आराखडा तयार केला असून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. (प्रतिनिधी)मंजुरी मिळताच अंमलबजावणीशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच पाणी पुरवठा विभागामार्फत प्रस्तावित योजना हाती घेण्यात येतील. दोन वर्षात प्रस्तावित योजना पूर्ण होतील. तसेच टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना लवकरच हाती घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांनी दिली.