शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे ०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी ...

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून, भूजल पुनर्भरणानंतर यंदा ०.०७ टीएमसी पाण्याची वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षणाचा अहवाल संबंधित चमूने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेमार्फत संबंधित प्रकल्प राबविण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संवर्धन हा याचा मुख्य उद्देश होता. तामसवाडा प्रकल्पात भूजल पुनर्भरण प्रक्रियेद्वारा ०.१७ टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होत होते. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर हा आकडा ०.२४ टीएमसीवर गेला आहे. ग्रामीण भागातील विविध कामे, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक पाणी मिळत आहे. तसेच भूगर्भातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. परीक्षण समितीत स्व. भूवैज्ञानिक रवींद्र काळी, ज्ञानेश्वर चन्ने, राजेंद्र देशकर, शिरीष कुलकर्णी, नितीन महाजन, डॉ. पी. के. जैन, दत्ता जामदार, सत्यजित जांभूळकर, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत, डॉ. विजय घुगे, विजय घाटोळे यांचा समावेश होता.