शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे ०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी ...

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून, भूजल पुनर्भरणानंतर यंदा ०.०७ टीएमसी पाण्याची वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षणाचा अहवाल संबंधित चमूने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेमार्फत संबंधित प्रकल्प राबविण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संवर्धन हा याचा मुख्य उद्देश होता. तामसवाडा प्रकल्पात भूजल पुनर्भरण प्रक्रियेद्वारा ०.१७ टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होत होते. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर हा आकडा ०.२४ टीएमसीवर गेला आहे. ग्रामीण भागातील विविध कामे, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक पाणी मिळत आहे. तसेच भूगर्भातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. परीक्षण समितीत स्व. भूवैज्ञानिक रवींद्र काळी, ज्ञानेश्वर चन्ने, राजेंद्र देशकर, शिरीष कुलकर्णी, नितीन महाजन, डॉ. पी. के. जैन, दत्ता जामदार, सत्यजित जांभूळकर, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत, डॉ. विजय घुगे, विजय घाटोळे यांचा समावेश होता.