शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे ०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी ...

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून, भूजल पुनर्भरणानंतर यंदा ०.०७ टीएमसी पाण्याची वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षणाचा अहवाल संबंधित चमूने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेमार्फत संबंधित प्रकल्प राबविण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संवर्धन हा याचा मुख्य उद्देश होता. तामसवाडा प्रकल्पात भूजल पुनर्भरण प्रक्रियेद्वारा ०.१७ टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होत होते. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर हा आकडा ०.२४ टीएमसीवर गेला आहे. ग्रामीण भागातील विविध कामे, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक पाणी मिळत आहे. तसेच भूगर्भातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. परीक्षण समितीत स्व. भूवैज्ञानिक रवींद्र काळी, ज्ञानेश्वर चन्ने, राजेंद्र देशकर, शिरीष कुलकर्णी, नितीन महाजन, डॉ. पी. के. जैन, दत्ता जामदार, सत्यजित जांभूळकर, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत, डॉ. विजय घुगे, विजय घाटोळे यांचा समावेश होता.