शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

फास

By admin | Updated: April 9, 2016 14:58 IST

‘बालिकावधू’ या लोकप्रिय मालिकेतून लहान वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली प्रत्युषा नंतरची घसरगुंडी रोखू शकली नाही. - प्रत्युषा पहिलीच नव्हे. सिनेमा, टीव्ही, मॉडेलिंग अशा ग्लॅमरस क्षेत्रतलं न पेलणारं यश, न पचवता येणारं अपयश, अस्थिर नाती या सा:या अस्थिरतेने कित्येक तरुण आयुष्यांना आजवर नख लावलं आहे. इतकी जीवघेणी असते का ही दुनिया?

 
- मुलाखती आणि लेखन : मुक्ता चैतन्य
 
झगमगत्या ग्लॅमरमागच्या काळ्या अंधारातली घुसमट अणि त्यातून हिंमतीने तरून जाणा:या वाटा
 
‘बालिकावधू’ या लोकप्रिय मालिकेतून लहान वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली प्रत्युषा नंतरची घसरगुंडी रोखू शकली नाही. - प्रत्युषा पहिलीच नव्हे. सिनेमा, टीव्ही, मॉडेलिंग अशा ग्लॅमरस क्षेत्रतलं न पेलणारं यश, न पचवता येणारं अपयश,  अस्थिर नाती या सा:या अस्थिरतेने कित्येक तरुण आयुष्यांना  आजवर नख लावलं आहे. इतकी जीवघेणी असते का ही दुनिया?
- या सा:यातून निभावून जात यश आणि आनंदाच्या वाटा कशा शोधता येतात हे सांगताहेत 
आजच्या आघाडीच्या तीन अभिनेत्री.
 
 
 
    अमृता
 
 इंडस्ट्रीत मिळणारं ग्लॅमर, अटेन्शन, यश आणि अपयश यावर आपला वैयक्तिक भावनिक प्रवास अवलंबून ठेवणं हा मूर्खपणा आहे, हे ही इंडस्ट्री योग्यवेळी शिकवते. फक्त ‘तो’ धडा घ्यायला तुमचे कान-डोळे-मन उघडं हवं. आणखी एक शत्रू. तुलना. त्यातून येणारी अस्वस्थता. ती जीव घेऊ शकते तुमचा. 
मला अमक्या पार्टीचं बोलावणं नाही- तिला आहे, तिने अमुक एका ब्रॅण्डचा ड्रेस घातलाय, अमुक अमुक छान दिसतेय, तमुक तमुक दुबईत शूटिंग करतेय.. ही साधी माहिती उरत नाही. काळजात घुसणारा मत्सराचा सुरा असू शकतो तो.  
- मत्सर वाटतोच.
पण हे असं वाटणं चुकीचं आहे हे समजून या भावना मॅनेज करणं शिकावं लागतं. पण दुर्दैवाने अनेकींना हे समजत नाही. कणाकणाने असुरक्षितता वाढत जाते आणि एका टप्प्यावर ते ओझं हाताळणं अवघड होऊन बसतं. अशावेळी ‘तू चुकते आहेस’ हे स्पष्टपणो सांगणारे सोबत असावे लागतात. मित्रमैत्रिणी. कुटुंबीय. 
 
    प्रिया
 
सिनेमा, सीरियलच्या माध्यमातून आम्ही जे जग उभं करत असतो ते खोटं आहे, हे सतत स्वत:ला बजावत राहावं लागतं. ख:या जगाचं भान त्या चकचकीत जगासाठी हरवून चालत नाही. माङयासाठी घरातली प्रिया आणि घराबाहेरची प्रिया पूर्णपणो वेगळी आहे. घरात मी एक सामान्य मुलगी, गृहिणी, बायको असते. पब्लिक फिगर असलेली प्रिया मी कधीच घरात घेऊन येत नाही. त्यात गल्लत होऊ देत नाही. ते अटेन्शन, ते कौतुक ते सगळं तेवढय़ापुरतंच आहे. ते म्हणजे तुमचं अख्खं आयुष्य नव्हे, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण इथल्या स्पर्धेचं, सतत सर्वाना ‘दिसत’ राहण्याच्या चढाओढीचं माङयावर प्रेशर येत नाही.
    सोनाली
 
काम करून घरी परत आल्यानंतर आपली वाट पाहणार कुणीतरी हवं, अशी माणसं आयुष्यात नसणं ही अत्यंत अवघड आणि क्लेशदायी गोष्ट आहे. यशापयशाचे वेगवान झोत घेऊन येणा:या या क्षेत्रत काम करणा:या तरुण मुला-मुलींना फार गरज असते या आधाराची! मी पुण्याची आहे. पण कामासाठी मुंबईत राहते. माझी आई माङयाबरोबर मुंबईत राहते. माङो वडील येऊन जाऊन असतात. माङो सगळे आर्थिक व्यवहारही तेच सांभाळतात. मी माङया आईवडिलांवर जितका विश्वास ठेवू शकते तेवढा इतर कुणावर ठेवू शकेन का? नाही. - या अस्थिर जगात वावरताना ते दोघं ही माझी सर्वात मोठी स्ट्रेन्ग्थ आहे. नक्कीच!