शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

जन्मदात्यानेच घेतला चिमुरडीचा जीव

By admin | Updated: July 31, 2016 01:48 IST

कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतल्याची घटना वडाळ्यात उघडकीस आली.

मुंबई : कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतल्याची घटना वडाळ्यात उघडकीस आली. मीनल अशहाद खान असे मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भायखळा पश्चिमेकडील साखळी स्ट्रीट परिसरात मीनल कुटुंबीयांसोबत राहायची. २१ जुलै रोजी वडिलांनी तिला नाल्यात फेकून दिले. घटनेच्या काही दिवसांनंतर तिचा मृतदेह न्हावाशेवा येथील नाल्यात सापडला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी तिला नाल्यात फेकल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शुक्रवारी वडाळा पोलीस ठाण्यात अशहाद खानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्हावाशेवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास न्हावाशेवा पोलीस करणार आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या अशहाद खानचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)