शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

लग्नानंतर महिन्याभरातच युवकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 15, 2016 14:31 IST

लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोच युवकाला अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

 ऑनलाइन लोकमत 

पेठ, दि. १५  - लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोच युवकाला  अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. पेठ येथील मच्छी व्यापारी धर्मराज वायडे वय २७  याचा १७ एप्रिल रोजी  विवाह झाला. 
 
शनिवारी रात्री साडेबारा वाजता आपल्या ओमनी कारने सुतार पाडा गुजरात येथून माल घेऊन पेठकडे येत असतांना वांगणीजवळ इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला वाहन ऊभे करून इंधन भरत असतांना गुजरातकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने वायडे यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने शेजारीच उभे असलेले वायडे गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी त्यास पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. 
 
याबाबत पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोठूळे, तुंगार अधिक तपास करीत आहेत.