शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

यंदा ६०० गावांत तीव्र टंचाई

By admin | Updated: March 29, 2017 03:33 IST

दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता

पुणे : दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता अत्यंत कमी जाणवेल, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरुन स्पष्ट  होत आहे. गेल्या वर्षीच्या सोळा  हजार गावांच्या तुलनेत यंदा ३ हजार ४९६ गावांत टंचाईची स्थिती असून त्यातील ६०० गावांमध्येच टंचाईची तीव्रता एप्रिलमध्ये अधिक जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. भूजल विभागाने राज्यातील ३ हजार ९२० विहिरींच्या पाहणीवरुन निरीक्षण नोंदविले आहे. ३५३ तालुक्यांपैकी १६६ तालुक्यांतील ३ हजार ४९६ गावांतील पातळीत १ मीटरपेक्षा अधिक घट झाली असून, त्यात १ ते २ मीटरने पाणी पातळीत घट झालेली २ हजार ५०९ गावे आहेत. तर, तीन मीटरपेक्षा पाणीपातळीत अधिक घट झालेली गावांची संख्या ३०६ इतकी आहे. पाणी पातळीत तीन मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या गावांमध्ये टंचाईची झळ अधिक बसेल. त्या खालोखाल २ ते ३ मीटर घट असलेल्या गावांना पाण्याची कमतरता जाणवेल. धुळ््यात पाणी पातळीत घट धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील १२३, साक्री ८३, सिंदखेड ११९ आणि शिरपूरमधील १३४ गावांमधील पाणी पातळीत १ मीटरहून अधिक घट नोंदविण्यात आली आहे. पाठोपाठ औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील ९९ आणि कन्नड तालुक्यातील ९२ गावांतील पाणी पातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)