शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:03 IST

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड

- रुपेश उत्तरवार यवतमाळ : कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी होत आहे. शासनाने या जिल्ह्यात ५०० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना २ हजार हेक्टरवर लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. अन्य जिल्ह्यात लागवडीचे प्रमाण केवळ १०० ते १५० हेक्टर आहे. त्यामुळे रेशीम शेतीत यवतमाळ अव्वल ठरले आहे.गुलाबी बोंडअळीने राज्यात कपाशीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीला पर्याय म्हणून शेतकºयांनी रेशीम लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. दोन हजार हेक्टरवर रेशीम (तुती) लागवडीसाठी शेतकºयांनी अर्ज केले आहे. तर १७२५ शेतकºयांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशनही केले आहे. ६५० हेक्टरवर लागवड आटोपली आहे. सप्टेंबरपर्यंत उर्वरित क्षेत्रात लागवड होणार आहे.रेशीम विक्रीचे केंद्र हैदराबाद अथवा बंगळुरू या ठिकाणीच आहे. यामुळे रेशीम लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी आहे. यवतमाळ शहरात हे केंद्र उभे राहिल्यास लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जात असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम कोषाचा दर क्विंटलला ३५ हजार रुपये आहे.एका एकरात दीड क्विंटल उत्पन्न मिळते. वर्षभरात चार वेळा पीक घेता येते. यातून चार ते पाच क्विंटल उत्पन्न मिळते. सध्याच्या दरानुसार हे उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाते.६५० हेक्टरवर लागवड आटोपली. त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ