शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

महाराष्ट्रातल्या २७ कवींनी लिहिली देशभक्तीपर गीते!

By admin | Updated: August 3, 2016 02:17 IST

महाराष्ट्रातील २७ कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात पार पडणार आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील २७ कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांच्या संग्रहाचे प्रकाशन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात पार पडणार आहे. राजभवनात ५आॅगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजता होत असून या संग्रहात १०० देशभक्तीपर गीते आहेत. याचे प्रमुख संपादन डॉ. विजया वाड यांनी केले असून प्रियंवदा करंडे सहाय्यक संपादक आहेत.देशभक्ती मुलांच्या मनात रुजावी, त्यांनी देशाची गाणी गात मोठे व्हावे, सच्चे देशभक्त व्हावे या इच्छेने प्रेरित होऊन या गीतांचे लेखन सर्व कवींनी केले आहे. भारतीय लष्करात १९६५ चे युद्ध लढलेल्या आणि रक्षा मेडल मिळविलेल्या कॅप्टन डॉ. विजयकुमार वाड आणि देशासाठी हजारो सेनाधिकारी तयार करणारे कॅप्टन सुरेश वंजारी यांचा सत्कार या कार्यक्रमात होईल व २ गीते बालके सादर करतील. (प्रतिनिधी)