शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहावे - राज्यपाल

By admin | Updated: July 6, 2014 00:11 IST

इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले.

मुंबई : इतिहासाचे लेखन करणो हे जबाबदारीचे काम असून, इतिहासकारांनी लेखन करताना सत्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. ‘स्थानपोथी : एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या चक्रधर स्वामींच्या 
स्थानपोथीवर आधारित ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महानुभाव संप्रदायाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या 8क्क् व्या जयंतीनिमित्ताने हा ग्रंथ प्रकाशित केला. मंडळाचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक डॉ. अरविंद जामसंडेकर, मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य 
प्रशासन विभागाचे सचिव 
श्रीकांत देशपांडे या वेळी उपस्थित होते.
यादवकाळात होऊन गेलेल्या चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रातील वा्मयीन समृद्धीमध्ये मोलाची भर घातली आहे. चक्रधर स्वामींचे कार्यक्षेत्र मुख्यत्वेकरून गोदावरीचा काठ हे होते. गोदावरीच्या उभय तीरांवरून त्यांनी केलेले परिभ्रमण हे त्यांच्या स्थानपोथीच्या 
निर्मितीमागील कार्यकारण होते, 
असे मधू मंगेश कर्णिक यांनी 
सांगितले.
‘स्थानपोथी : एक पुरातत्त्वीय अभ्यास’ या ग्रंथात लेखक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी पुरातत्त्व अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून यादवकालीन महाराष्ट्रातील मंदिरे, शाळा, तीर्थयात्रेची ठिकाणो, किल्ले, घरे व शहरे यावरील विवेचनातून तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय व भौतिक जीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)