शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

इतिहासातील सर्वात खराब कामगिरी

By admin | Updated: October 20, 2014 05:26 IST

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले

यदु जोशी, मुंबईविधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. गेल्यावेळी ८२ जागा जिंकलेल्या प्रमुख सत्तारूढ पक्षाला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. राज्याच्या इतिहासात काँग्रेसची ही नीचांकी कामगिरी आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षाने ही निवडणूक लढविली होती. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पावणेचार वर्षांत केलेली कामगिरी, घेतलेले निर्णय आणि जपलेली स्वच्छ प्रतिमा या भरवशावर काँग्रेस मैदानात उतरली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे पुत्रप्रेमामुळे यवतमाळमध्ये तळ ठोकून असल्यासारखे होते. निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला तो लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर दिला असता, तर काँग्रेसला पोषक ठरले असते. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे हे एकत्रितपणे वा परस्पर समन्वयातून प्रचार करीत असल्याचे कुठेही दिसले नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभाही कमीच झाल्या. प्रचार समितीचा आमच्याशी कुठलाही समन्वय नाही, अशी कुरबुर काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दररोज सुरू होती.