शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विश्वशांती पर्वाचे नेतृत्व भारताकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 02:17 IST

पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे

पुणे : पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे’, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय विश्वशांती परिषदेचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुकुल ज्ञान उपासक संघाचे अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, माजी पर्यटनमंत्री चंद्रकांत छाजेड, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते. सबनीस यांच्या हस्ते ‘नॅशनल डायस आॅफ लिटरेचर’ या व्यासपीठाचे उद्घाटनही करण्यात आले.सबनीस म्हणाले, ‘पैगंबरांचा खरा इस्लाम आणि दहशतवाद्यांचा खोटा इस्लाम यामध्ये संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत पैगंबरांचा समतावादी आणि शांततावादी इस्लाम भारताला जवळचा आहे. भारतातील हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन बगदादीला विरोध करणे आवश्यक आहे. विश्वशांती नांदली तरच प्रत्येक देशाला मूलभूत गरजा सोडवता येतील आणि त्याचसाठी पंतप्रधानांची १०० देशांच्या संपर्काची घोडदौड सुरू आहे.’ सायली गिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत गुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)