शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

विश्वशांती पर्वाचे नेतृत्व भारताकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 02:17 IST

पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे

पुणे : पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे’, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय विश्वशांती परिषदेचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुकुल ज्ञान उपासक संघाचे अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, माजी पर्यटनमंत्री चंद्रकांत छाजेड, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते. सबनीस यांच्या हस्ते ‘नॅशनल डायस आॅफ लिटरेचर’ या व्यासपीठाचे उद्घाटनही करण्यात आले.सबनीस म्हणाले, ‘पैगंबरांचा खरा इस्लाम आणि दहशतवाद्यांचा खोटा इस्लाम यामध्ये संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत पैगंबरांचा समतावादी आणि शांततावादी इस्लाम भारताला जवळचा आहे. भारतातील हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन बगदादीला विरोध करणे आवश्यक आहे. विश्वशांती नांदली तरच प्रत्येक देशाला मूलभूत गरजा सोडवता येतील आणि त्याचसाठी पंतप्रधानांची १०० देशांच्या संपर्काची घोडदौड सुरू आहे.’ सायली गिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत गुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)