शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गिरणी कामगारांचा मोर्चा रोखला

By admin | Updated: July 27, 2016 02:38 IST

भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने

मुंबई : भायखळ्यातील राणीबाग येथून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारा गिरणी कामगारांचा मोर्चा, मंगळवारी भायखळा पोलिसांनी राणीबाग येथेच रोखला. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने मोर्चा काढता येणार नाही, असे खोटे कारण पोलिसांनी दिल्याचा आरोप संतप्त झालेले शिवसंग्रामचे नेते उदय आंबोणकर यांनी केला आहे.आंबोणकर म्हणाले की,‘लवकरात लवकर घरे मिळावी, म्हणून कामगार आणि वारसांनी राणीबाग येथून धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यासाठी आवश्यक परवानगीही घेतली होती. मात्र, मोर्चा काढण्यासाठी राणीबाग येथे जमलेल्या कामगार आणि वारसांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोर्चा काढता येणार नाही, असे कारण सांगत वृद्ध कामगारांना पोलिसांनी गाडीत बसवले. शेकडो वारस आणि कामगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी थेट आझाद मैदानात सोडले. (प्रतिनिधी)गिरणी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात संघटनेने सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून, विधानसभा सत्र संपल्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री, महसूलमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे उदय आंबोणकर यांनी सांगतिले. ते म्हणाले की, ‘या बैठकीनंतरच्या आठ दिवसांत संघटनेच्या शिष्टमंडळालाही चर्चेसाठी बोलावू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले; शिवाय सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.’मुंबईबाहेर घरे न देता, सरकारने सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी संघटनेने केली आहे. घरे उभारण्यासाठी आवश्यक जागांचा तपशील सरकारला निवेदनाद्वारे पाठवल्याचे संघटनेने स्पष्ट केले. तरी गिरणी कामगारांसोबत त्यांच्या वारसांचा अंत न पाहता, तत्काळ घरे देण्यासाठी नव्याने धोरण आखण्याची मागणी संघटनेने केली.