शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

भुयारी मार्गाचे काम पुन्हा नव्याने

By admin | Updated: April 26, 2016 04:23 IST

बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले

बदलापूर : बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले. मात्र, या मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने येथे नेहमीच पाणी तुंबते. यामुळे वाहनचालकांना या मार्गाचा वापर करता येत नाही. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने नव्याने काम सुरू केले आहे.अडीच वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून भुयारी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू केला. मात्र, या मार्गाच्या शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी थेट या भुयारी मार्गात येत असल्यामुळे हा मार्ग बंद करावा लागला. सतत पाणी तुंबूनही रेल्वेने हा मार्ग तसाच सुरू ठेवला. रेल्वेच्या या हलगर्जीपणाचा फटका अनेक वाहनचालकांना बसला आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकी गाडी या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने चारचाकी गाड्या अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर, स्थानिकांनी पुढाकार घेत हा मार्ग बंद केला. अखेर, रेल्वे प्रशासनाला उशिरा जाग आली. मार्गामधील पाणी काढण्याचे आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. भुयारी मार्गाच्या शेजारी असलेला नाला मार्गापेक्षा १२ इंच खाली घेण्यात येत आहे. तसेच भुयारी मार्गाची उंचीही आठ इंच वाढवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)