शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

भुयारी मार्गाचे काम पुन्हा नव्याने

By admin | Updated: April 26, 2016 04:23 IST

बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले

बदलापूर : बदलापूरमधील बेलवली परिसरात रेल्वे फाटकाच्या शेजारी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करून रेल्वे फाटक बंद केले. मात्र, या मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने येथे नेहमीच पाणी तुंबते. यामुळे वाहनचालकांना या मार्गाचा वापर करता येत नाही. तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने नव्याने काम सुरू केले आहे.अडीच वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून भुयारी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू केला. मात्र, या मार्गाच्या शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी थेट या भुयारी मार्गात येत असल्यामुळे हा मार्ग बंद करावा लागला. सतत पाणी तुंबूनही रेल्वेने हा मार्ग तसाच सुरू ठेवला. रेल्वेच्या या हलगर्जीपणाचा फटका अनेक वाहनचालकांना बसला आहे. दुचाकीस्वार आणि चारचाकी गाडी या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने चारचाकी गाड्या अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर, स्थानिकांनी पुढाकार घेत हा मार्ग बंद केला. अखेर, रेल्वे प्रशासनाला उशिरा जाग आली. मार्गामधील पाणी काढण्याचे आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम सुरू केले आहे. भुयारी मार्गाच्या शेजारी असलेला नाला मार्गापेक्षा १२ इंच खाली घेण्यात येत आहे. तसेच भुयारी मार्गाची उंचीही आठ इंच वाढवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)