शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर

By admin | Updated: July 19, 2016 00:51 IST

भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले.

पुणे : दारूबंदी झालीच पाहिजे.... आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले. कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली.संघटनेच्या पुण्याच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे म्हणाल्या, ‘‘दारूमुळे आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांचे नवरे आज दारू पिऊन गेल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढण्याची वेळ महिलांवर येते. हे प्रकार बंद व्हावेत यासाठी गावागावांतून याविषयी जनजागृती मोहीम राबविण्याचे संघटनेने ठरवले आहे.’’संघटनेच्या संघटक कमल सावंत, प्रियंका जगताप, पुष्पक केवडकर व अनेक महिला उपस्थित होत्या. भूमाता ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले.मुळीक म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामधे दुष्काळानंतरच सर्वांत मोठा प्रश्न दारूचा आहे. इतर राज्यात दारूबंदी होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही?’’राज्य सरकारला यामधून महसूल मिळतो म्हणून दारूवर बंदी येणार नसेल तर त्यविरोधात लढा द्यावाच लागेल. दारूबंदी झाल्यास सामाजिक सुरक्षा नक्कीच वाढेल. यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्या एकत्रित लढल्या तर मुलगा आणि नवरा दारू पिऊन घरी येणार नाहीत. कर्जतमधील मुलीवर अत्याचार करणारे नितीन भैलुमे, संतोष भवाळ आणि पप्पू शिंदे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली. (प्रतिनिधी)कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकरणाचे मूळही दारूतच आहे. दारू प्यायलेले पुरुष महिलांवर बलात्कार, अत्याचार करतात. यामध्ये महिलेचा विनाकरण बळी जातो. १५ आॅगस्टच्या आत दारूबंदी झाली पाहिजे; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत. - प्रियंका जगताप