शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महिला अत्याचारात साक्षीदारांची वानवा

By admin | Updated: August 6, 2014 23:36 IST

न्यायालयात गुन्हा शाबीत करण्यासाठी साक्षीदारच पुढे येत नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये साक्षीदार हे खूप मोठे आव्हान आहे.

पुणो : महिलांवरील अत्याचाराच्या प्रसंगात तक्रार नोंदवली जाते, पोलीसही जीव ओतून तपास पूर्ण करतात; मात्र न्यायालयात गुन्हा शाबीत करण्यासाठी साक्षीदारच पुढे येत नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये साक्षीदार हे खूप मोठे आव्हान आहे. नागरिक महिलांविषयक चर्चासत्रे, प्रशिक्षिण शिबिरांमध्ये हिरिरीने सहभागी होतात; मात्र न्यायालयात साक्ष देण्याची वेळ आली, की माघार घेतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे, असे मत राज्य तरुंग विभागाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.
निमित्त होते ‘महिलांसाठी सुरक्षित पुणो’ या माहिती पुस्तिकेच्या प्रकाशनाचे. जनवाणी, पुणो पोलीस महिला कक्ष व सिम्बायोसिस लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. बुधवारी या पुस्तकाचे बोरवणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे चेअरमन अरुण फिरोदिया, कमिन्स इंडिया लिमिटेडचे संचालक प्रदीप भार्गव, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या संचालिका शशिकला गुरपूर, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एस. के. जैन उपस्थित होते.
बोरवणकर म्हणाल्या, ‘‘अनेकदा महिलेची तक्रार ही खरी असते. त्यासाठी पोलीसही मेहनत घेतात. मात्र, साक्षीदारच नसतात. काही वेळा तर स्वत: पीडित महिलाच माघार घेते. हे पोलिसांपुढील खूप मोठे आव्हान आहे. साक्षीदारांनी स्वत:हून पुढे येणो आवश्यक आहे. पोलीस किंवा न्यायव्यवस्थेकडून त्यांना त्रस नक्कीच होणार नसतो, हे समजून घेतले पाहिजे.’’ 
संपूर्ण महाराष्ट्रात पुणो पोलिसांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, कामाविषयीची आस्था आणि ‘बैठक’ मारून गुन्ह्याचा छडा लावण्याची पद्धत ही वाखाणली जाते. त्यामुळे पुणो हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे.’’
भार्गव म्हणाले, ‘‘निर्भया बलात्कार प्रकरणानंतर सर्व स्तरांतून गुन्हेगाराला पकडण्याची मागणी होत होती. मात्र, गुन्हेगाराला पकडण्यासोबतच गुन्हा रोखण्यासाठी काय करता येईल, यासाठी आपण कटाक्षाने प्रयत्न केले पाहिजेत. महिलांचा अपमान, शिवीगाळ, अमानवी वागणूक, छळ हे गुन्हेही घडणार नाहीत, यासाठी आपण प्रय} करायला हवेत.’’ मोनिका स्वीटी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
 
आजही गावाकडील, दुर्गम भागातील स्त्री ही मुख्य प्रवाहात नाही. याचे मुख्य कारण तिची सुरक्षितता हे आहे. महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला; पण त्यातही सुरक्षित जगण्याचा हक्क मिळणो आवश्यक आहे. 
- शशिकला गुरपूर, संचालिका, सिम्बायोसिस लॉ कॉलेज