शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

याकूबवर तुम्ही विश्वास ठेवाल?

By admin | Updated: July 27, 2015 01:29 IST

संपूर्ण भारताला हादरवून टाकलेल्या, २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या १२ मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात देहदंडाची शिक्षा झालेला

संपूर्ण भारताला हादरवून टाकलेल्या, २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या १२ मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात देहदंडाची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमन हा ठरल्या तारखेप्रमाणे येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकेल? की त्याची फाशी लांबणीवर जाईल? याचा फैसला आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होईलच... पण मुळात बॉम्बस्फोटांच्या काही तास आधी इतर कुटुंबीयांसोबत मुंबईहून पळून गेलेला हा याकूब भारतात परत का आला? त्याला अटक करून आणले गेले, की तो स्वत:हून आला? हे मुद्दे अजूनही वादाचे आहेत. याकूब भारतात परत आल्यावर काही दिवसांतच त्याची जी पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली त्यातून यापैकी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ‘इंडिया टुडे’ वृत्तसमूहातर्फे त्या वेळी प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘न्यूजट्रॅक’ या ‘व्हिडीओ मॅगेझिन’साठी त्याची ही मुलाखत मधु त्रेहान यांनी घेतली होती. त्यातून या बॉम्बस्फोटांच्या कारस्थानात पाकिस्तान सरकार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसे गुंतलेले होते यावर स्वच्छ प्रकाश पडतो. त्या मुलाखतीत याकूबने सांगितलेल्या अनेक गोष्टींवर, आज विश्वास ठेवणे कठीण असले तरी, आता याकूबची मन:स्थिती तेव्हा काय होती? हे ‘लोकमत’च्या वाचकांसमोर ठेवण्यासाठी ती इंग्रजीत असलेली मुलाखत आम्ही जशीच्या तशी, साभार प्रसिद्ध करीत आहोत...