शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

याकूबवर तुम्ही विश्वास ठेवाल?

By admin | Updated: July 27, 2015 01:29 IST

संपूर्ण भारताला हादरवून टाकलेल्या, २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या १२ मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात देहदंडाची शिक्षा झालेला

संपूर्ण भारताला हादरवून टाकलेल्या, २५७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या १२ मार्च १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात देहदंडाची शिक्षा झालेला एकमेव सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमन हा ठरल्या तारखेप्रमाणे येत्या ३० जुलै रोजी फासावर लटकेल? की त्याची फाशी लांबणीवर जाईल? याचा फैसला आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होईलच... पण मुळात बॉम्बस्फोटांच्या काही तास आधी इतर कुटुंबीयांसोबत मुंबईहून पळून गेलेला हा याकूब भारतात परत का आला? त्याला अटक करून आणले गेले, की तो स्वत:हून आला? हे मुद्दे अजूनही वादाचे आहेत. याकूब भारतात परत आल्यावर काही दिवसांतच त्याची जी पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली त्यातून यापैकी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. ‘इंडिया टुडे’ वृत्तसमूहातर्फे त्या वेळी प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘न्यूजट्रॅक’ या ‘व्हिडीओ मॅगेझिन’साठी त्याची ही मुलाखत मधु त्रेहान यांनी घेतली होती. त्यातून या बॉम्बस्फोटांच्या कारस्थानात पाकिस्तान सरकार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसे गुंतलेले होते यावर स्वच्छ प्रकाश पडतो. त्या मुलाखतीत याकूबने सांगितलेल्या अनेक गोष्टींवर, आज विश्वास ठेवणे कठीण असले तरी, आता याकूबची मन:स्थिती तेव्हा काय होती? हे ‘लोकमत’च्या वाचकांसमोर ठेवण्यासाठी ती इंग्रजीत असलेली मुलाखत आम्ही जशीच्या तशी, साभार प्रसिद्ध करीत आहोत...