शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाराष्ट्रात परतणार नाही- गडकरी

By admin | Updated: October 16, 2014 00:54 IST

मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही.

राज्यात बहुमताचे सरकार : फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवारांची नावे नागपूर : मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही. आधी माझी दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती, पण आता दिल्लीत रमलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परतणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट केले.गडकरी म्हणाले, दिल्लीत माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. गंगा सफाई करायची आहे. तेच उद्दिष्ट आहे. राज्यात अनेक सक्षम नेते असल्याचे सांगत फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवार या चार नेत्यांची नावे त्यांनी घेतली. या चार पैकीच कुणी मुख्यमंत्री होईल, असे संकेत गडकरी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महागाई कमी होत आहे. राज्यात भाजपचा विजयाचा शंखनाद होणार असून या विजयाचे श्रेय राज्य व केंद्रातील पक्ष नेतृत्वासह कार्यकर्त्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)