शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

पुण्यासाठीचे पाणी सोडू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

By admin | Updated: April 29, 2016 02:22 IST

पोलीस बंदोबस्तामध्ये शहराच्या वाट्याचे पाणी दौंडला सोडण्याची भाषा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून वापरली जात आहे.

 पुणे : पोलीस बंदोबस्तामध्ये शहराच्या वाट्याचे पाणी दौंडला सोडण्याची भाषा पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून वापरली जात आहे. त्यांनी पोलीस फोर्स किंवा लष्कर जरी आणले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धरणाच्या बाजूने साखळी उभी करून पाणी पळवू देणार नाही. त्यांनी गोळ्या घातल्या तरी चालतील; पण पाणी सोडू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बंडू केमसे यांनी गुरुवारी दिला.दौंडला पाणी सोडण्यावरून महापालिकेमध्ये पक्षनेत्यांची तातडीने बैठक झाली. यामध्ये पुण्याच्या वाट्याचे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये दौंडला सोडले जाऊ नये, अशी भूमिका पक्षनेत्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना बंडू केमसे यांनी सांगितले, ‘‘पालकमंत्र्यांकडून १.५ टीएमसी पाणी दौंडला देण्याचा निर्णय बळजबरीने घेतला जात आहे. दौंडला ९० दिवसांचे पाणी सोडले जाते; मात्र प्रत्यक्षात ते ७० दिवसांमध्येच संपते. त्यामुळे २० दिवसांचे पाणी जाते कुठे, याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे.’’शहरामध्ये स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.