शहरं
Join us  
Trending Stories
1
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
4
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
5
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
6
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
7
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
10
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
11
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
12
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
13
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
14
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
15
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
16
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू

‘त्या’ व्यापाऱ्यांवर होणार कारवाई!

By admin | Updated: July 12, 2016 04:04 IST

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्याची अनुमती देण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असून या निर्णयाविरुद्ध बंद पुकारणाऱ्या बाजार समित्या

मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्याची अनुमती देण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असून या निर्णयाविरुद्ध बंद पुकारणाऱ्या बाजार समित्या आणि व्याापाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरकारने आज दिला. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकांना नवे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, खा.राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नवी मुंबई घाऊक व्यापारी सेनेचे अध्यक्ष सर्जेराव यादव आदी उपस्थित होते. अडतीच्या जोखडातून शेतकऱ्यांची मुक्तता करणारा आणि शेतकऱ्यांना शेतमालाची थेट विक्री करण्यास अनुमती देणारा हा निर्णय अत्यंत दूरगामी असून त्याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हे करताना आज बाजार समित्यांमध्ये व्यापार करणाऱ्यांना बाहेरही त्याच परवान्यावर आणि बँक हमीवर व्यापार करण्याची अनुमती असेल, असे नवे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेणे बरोबर नाही, असेही देशमुख यांनी सुनावले.बाजार समित्यांच्या बाहेरील व्यापारावर सरकारने कोणतेही बंधन घातलेले नाही. तसेच बाजार समित्यांतील व्यापारही बंधनमुक्त करावा. बाजार समित्यांमध्ये लेव्ही, माथाडींचा बोजा आमच्यावर टाकू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांचे नेते सर्जेराव यादव यांनी बैठकीत केली. (विशेष प्रतिनिधी)