शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

विकासाची गाडी रुळावर येईल?

By admin | Updated: February 25, 2015 01:49 IST

विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या

नागपूर : विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी रेल्वेची भूमिका भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. मात्र आजवरच्या सरकारने विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या असल्या तरी येथील विकासाची गाडी अद्यापही ट्रॅकवर आलेली नाही. सात वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही कागदावरच असून, किमान या अर्थसंकल्पात तरी या प्रकल्पांना ‘बुस्ट’ मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.२०१०-११मध्ये बडनेरा येथे वॅगन वर्कशॉपचा प्रकल्प जाहीर झाला. हा प्रकल्प झाल्यास त्या भागात सुट्या भागांचे पर्यायी उद्योग उभे राहून स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु हा प्रकल्पही रखडला. अजनी येथे मेकॅनाईज्ड लाँड्रीची घोषणा २०१२-१३मध्ये झाली. यामुळे प्रवाशांना स्वच्छ बेडरोल मिळणार असून, लाँड्रीमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. रेल्वेच्या प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने २०१२-१३मध्ये नीर बॉटलिंग प्लान्टची घोषणा झाली. त्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या वतीने बुटीबोरी येथे जागेची पाहणीही केली. परंतु या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या मेडिकल कॉलेजची घोषणाही हवेतच विरली. प्रत्यक्षात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. याशिवाय मुंबईसाठी आणखी रेल्वेगाडी, पुण्याच्या रेल्वेगाड्या ‘डेली’ करण्याची तसेच नागपुरातून दिल्ली दुरांतो सुरू होण्याची अपेक्षा मोदी सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड थंडबस्त्यात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९मध्ये घोषणा केलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. ती १६०० कोटींवर गेली आहे. प्रकल्पासाठी हवा तसा निधीचा पुरवठा न झाल्यामुळे हा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. ६ वर्षांत ३३ किलोमीटर रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली.