शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयपीएल कशाला? हायकोर्टाचा BCCIला सवाल

By admin | Updated: April 6, 2016 15:02 IST

राज्यभरात भीषण दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे ्सा सवाल हायकोर्टाने बीसीसीआयला विचारला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्यभरात भीषण दुष्काळ असताना, काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेशही देण्यात आलेले असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा सल्ला दिला. दुष्काळी स्थिती असताना पाण्याचा (असा) अपव्यय योग्य नाही. तुम्ही पाणी असे वाया कसे घालवू शकता? (बीसीसीआयच्या) आयपीएलच्या सामन्यांपेक्षा राज्यातील लोक जास्त महत्त्वाचे आहेत, असेही न्यायालयाने सुनावले. 
याप्रकरणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ' बीसीसीआयला होणारा पाणीपुरवठा कापल्यासच तुम्हाला (परिस्थिती) समजेल' अशी पुस्ती जोडत न्यायालयाने बीसीसीआयला खडसावले. 
आयपीएलचे सामने खेळविण्यात येणाऱ्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मैदानांवरील खेळपट्यांच्या देखभालीसाठी ६० लाख लीटर पाणी वापरण्यात येईल. एकीकडे पाण्याअभावी मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशी मागणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने केली होती. 
येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे.