शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

कुणाची सत्ता?

By admin | Updated: October 17, 2014 02:07 IST

आतार्पयतचा इतिहास पाहता 6क् ते 65 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले तेव्हा सत्तेवर कोण येणार हे, निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालेले होते.

सर्वाचेच लक्ष : 2014ची निवडणूक ठरणार अपवादराज्य
विधानसभेसाठी बुधवारी 64 टक्के मतदान झाले. आतार्पयतचा इतिहास पाहता 6क् ते 65 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले तेव्हा सत्तेवर कोण येणार हे, निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालेले होते. निकालानंतर केवळ ती औपचारिकता राहिली होती. 
 
एकदा मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले आणि त्यावेळी राज्यात सत्ताबदल झाला. परंतु यावेळची स्थिती काहीशी वेगळी आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा सत्तांतराची 
चिन्हे दिसत होती. 
 
मात्र शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगळ्य़ा चुली मांडल्याने वारे कोणाच्या बाजुने आहेत, याचे ठोकताळे बांधणो अवघड झाले आहे. त्यात मतदानाची टक्केवारीही तेवढीच आहे. त्यामुळे रविवारच्या निकालाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.