शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

कुणाची सत्ता?

By admin | Updated: October 17, 2014 02:07 IST

आतार्पयतचा इतिहास पाहता 6क् ते 65 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले तेव्हा सत्तेवर कोण येणार हे, निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालेले होते.

सर्वाचेच लक्ष : 2014ची निवडणूक ठरणार अपवादराज्य
विधानसभेसाठी बुधवारी 64 टक्के मतदान झाले. आतार्पयतचा इतिहास पाहता 6क् ते 65 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले तेव्हा सत्तेवर कोण येणार हे, निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालेले होते. निकालानंतर केवळ ती औपचारिकता राहिली होती. 
 
एकदा मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले आणि त्यावेळी राज्यात सत्ताबदल झाला. परंतु यावेळची स्थिती काहीशी वेगळी आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा सत्तांतराची 
चिन्हे दिसत होती. 
 
मात्र शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वेगळ्य़ा चुली मांडल्याने वारे कोणाच्या बाजुने आहेत, याचे ठोकताळे बांधणो अवघड झाले आहे. त्यात मतदानाची टक्केवारीही तेवढीच आहे. त्यामुळे रविवारच्या निकालाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.