शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

ऐ मेरे वतन के लोगों कोण गाणार होते?

By admin | Updated: July 8, 2014 03:24 IST

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते,

 नांदेड : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते, यावर गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्या विधानाने पुन्हा एकदा संगीतविश्वात खळबळ उडाली आह़े यापूर्वीही आशा भोसले यांनी सराव केला होता व त्या गाणार होत्या, हा मुद्दा समोर आला होता़ 

नांदेड येथे आयोजित आषाढी महोत्सवात गायिका सुमनताई कल्याणपूर यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताचा माङयाकडून सराव करण्यात आला़ प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या दिवशी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समक्ष हे गीत मीच सादर करावे असे ठरल़े मात्र त्या दिवशी जे घडले तो प्रसंग माङया आयुष्यातील सर्वात वेदनादायी आह़े’ 
दरम्यान, संगीततज्ज्ञ डॉ़ प्रकाश कामत म्हणाले, या गीताचा आशा भोसले यांनी सराव केला होता़ त्या गाणारही होत्या़ परंतु ऐनवेळी पंतप्रधान पंडितजींसमोर होणा:या त्या सोहळ्यात लतादीदींनी गाणो सादर केल़े उपरोक्त संदर्भ आपणाला ज्ञात आह़े त्याबद्दल वाचलेही आह़े परंतु सुमनताई कल्याणपूर यांनी त्या गीताचा सराव केला, हे ऐकिवात नाही़  
संगीत अभ्यासक प्रदीप भिडे संयत भूमिका मांडत म्हणाले, सुमनताईंचे म्हणणो मी चुकीचे ठरवीत नाही़ त्यांनी रियाज केलाही असेल़ परंतु आशा भोसले गाणार होत्या, हा विषय माङया वाचनातला आह़े अंतिमत: लतादीदींच्या आवाजात हे गाणो अजरामर झाले, हे सत्य आहे.
धनंजय कुलकर्णी यांनीही संगीतकार सी़रामचंद्र यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत आशा भोसले गाणार होत्या, हे सत्य असल्याचे सांगितल़े परंतु सुमनताईंचा संदर्भ पहिल्यांदाच ऐकल्याचे ते म्हणाल़े 
दरम्यान, नांदेडचे संगीततज्ज्ञ विजय पाडाळकर म्हणाले, हे अजरामर गीत लताबाईंच्या आवाजात गायिले जावे, अशा कवी प्रदीप यांच्या आठवणी आहेत़ संगीतकार सी़रामचंद्र यांनी आशाबाईंकडून सराव करून घेतला होता, याचेही संदर्भ आह़े प्रत्यक्षात देशभक्तीपर अन्य गीतांपेक्षा वेगळी मांडणी असलेले हे गीत श्रोत्यांकडून कसे घेतले जाईल, याची उत्सुकता होती़ असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
 
पुरावा नाही
चित्रपट संगीताचे अभ्यासक अशोक उजळंबकर म्हणाले, त्याकाळी लतादीदी व सी़रामचंद्र यांचे सांगीतिक संबंध दुरावले होत़े त्याच काळात आशा भोसलेंनी ऐ मेरे वतन के लोगों.. या गाण्याचा सराव केला होता़ परंतु सुमनताईंनी जो दावा केला आहे, त्याचे ऐकीव अथवा लेखी पुरावे नाहीत़ प्रत्यक्षात कवी प्रदीप यांनी हे गाणो लतादीदींकडून गायले जावे, असे म्हटल्याच्या नोंदी आहेत, असेही त्यांनी सांगितल़े