शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

ऐ मेरे वतन के लोगों कोण गाणार होते?

By admin | Updated: July 8, 2014 03:24 IST

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते,

 नांदेड : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते, यावर गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्या विधानाने पुन्हा एकदा संगीतविश्वात खळबळ उडाली आह़े यापूर्वीही आशा भोसले यांनी सराव केला होता व त्या गाणार होत्या, हा मुद्दा समोर आला होता़ 

नांदेड येथे आयोजित आषाढी महोत्सवात गायिका सुमनताई कल्याणपूर यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताचा माङयाकडून सराव करण्यात आला़ प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या दिवशी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समक्ष हे गीत मीच सादर करावे असे ठरल़े मात्र त्या दिवशी जे घडले तो प्रसंग माङया आयुष्यातील सर्वात वेदनादायी आह़े’ 
दरम्यान, संगीततज्ज्ञ डॉ़ प्रकाश कामत म्हणाले, या गीताचा आशा भोसले यांनी सराव केला होता़ त्या गाणारही होत्या़ परंतु ऐनवेळी पंतप्रधान पंडितजींसमोर होणा:या त्या सोहळ्यात लतादीदींनी गाणो सादर केल़े उपरोक्त संदर्भ आपणाला ज्ञात आह़े त्याबद्दल वाचलेही आह़े परंतु सुमनताई कल्याणपूर यांनी त्या गीताचा सराव केला, हे ऐकिवात नाही़  
संगीत अभ्यासक प्रदीप भिडे संयत भूमिका मांडत म्हणाले, सुमनताईंचे म्हणणो मी चुकीचे ठरवीत नाही़ त्यांनी रियाज केलाही असेल़ परंतु आशा भोसले गाणार होत्या, हा विषय माङया वाचनातला आह़े अंतिमत: लतादीदींच्या आवाजात हे गाणो अजरामर झाले, हे सत्य आहे.
धनंजय कुलकर्णी यांनीही संगीतकार सी़रामचंद्र यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत आशा भोसले गाणार होत्या, हे सत्य असल्याचे सांगितल़े परंतु सुमनताईंचा संदर्भ पहिल्यांदाच ऐकल्याचे ते म्हणाल़े 
दरम्यान, नांदेडचे संगीततज्ज्ञ विजय पाडाळकर म्हणाले, हे अजरामर गीत लताबाईंच्या आवाजात गायिले जावे, अशा कवी प्रदीप यांच्या आठवणी आहेत़ संगीतकार सी़रामचंद्र यांनी आशाबाईंकडून सराव करून घेतला होता, याचेही संदर्भ आह़े प्रत्यक्षात देशभक्तीपर अन्य गीतांपेक्षा वेगळी मांडणी असलेले हे गीत श्रोत्यांकडून कसे घेतले जाईल, याची उत्सुकता होती़ असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
 
पुरावा नाही
चित्रपट संगीताचे अभ्यासक अशोक उजळंबकर म्हणाले, त्याकाळी लतादीदी व सी़रामचंद्र यांचे सांगीतिक संबंध दुरावले होत़े त्याच काळात आशा भोसलेंनी ऐ मेरे वतन के लोगों.. या गाण्याचा सराव केला होता़ परंतु सुमनताईंनी जो दावा केला आहे, त्याचे ऐकीव अथवा लेखी पुरावे नाहीत़ प्रत्यक्षात कवी प्रदीप यांनी हे गाणो लतादीदींकडून गायले जावे, असे म्हटल्याच्या नोंदी आहेत, असेही त्यांनी सांगितल़े