शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कुठे गेले ‘अच्छे दिन ?’

By admin | Updated: October 12, 2014 03:21 IST

निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे.

सोनिया गांधींचा सवाल : शंभर दिवसांतच मोदी सरकार नापास
गोंदिया/ब्रrापुरी : निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 1क्क् दिवसांत एकाही आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही. आता कुठे गेले ‘अच्छे दिन’, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोंदिया येथील जाहीर सभेत केला.
गोंदिया आणि ब्रrापुरी (जि. चंद्रपूर) येथे झालेल्या भरगच्च प्रचार सभेत त्यांनी ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीला मी नमन करते,’ अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थिांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
सोनिया गांधी यांनी आपल्या 12 मिनिटांच्या भाषणात भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, की मोठमोठी आश्वासने देणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची लक्तरे अवघ्या 1क्क् दिवसांतच वेशीवर टांगली गेली आहेत. ‘अच्छे दिन’ ही घोषणा फुसका बार ठरली आहे. केवळ घोषणांनी आणि पोकळ आश्वासनांनी देश चालत नसून, त्यासाठी त्याग आणि समर्पणाची भावना असावी लागते. ही भावना स्वातंत्र्यपूर्व काळापासून केवळ काँग्रेस पक्षातच असल्याचे त्या म्हणाल्या. 
सत्तेवर आल्यावर 1क्क् दिवसांत महागाई कमी करून दाखवू म्हणणा:या मोदी सरकारने महागाई केली का, काळा पैसा बाहेर काढला की, बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली, असे सवाल करीत सत्ता मिळविणो हाच भाजपाचा एकसूत्री कार्यक्रम असल्याचा घणाघात गांधी यांनी केला. या सभेला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विविध मतदारसंघांचे उमेदवार उपस्थित होते.
 
अमेरिका भेटीचे फलित काय ?
पंतप्रधान मोदींनी मोठा गवगवा करीत अमेरिका दौरा केला. या दौ:यात त्यांनी काय मिळवले आणि काय कमावले, हे त्यांनाच ठाऊक. मात्र त्यांच्या या दौ:यात त्यांनी विदेशी जीवनरक्षक औषधांच्या किमती कितीतरी पटींनी वाढविल्या; ज्याची किंमत आता सर्वाना चुकवावी लागेल, असा इशारा या वेळी सोनिया गांधी यांनी दिला.
 
संपुआच्या कामांचे 
नरेंद्र मोदींकडून री-ब्रँडिंग
कॉँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी  सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. या योजनांवर स्वत:चा शिक्का मारून नरेंद्र मोदी सरकार री-ब्रँडिंग करीत असल्याची टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी केली. 
 
नवीन सरकारचा चांगल्या 
योजना बंद करण्याचा घाट 
काँग्रेसने आदिवासींच्या उत्थानासाठी ट्रायबल बिल आणले. नक्षली भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी काँग्रेस सरकारने प्रय} केले, पण नवीन सरकारने काँग्रेसच्या काळातील चांगल्या योजना बंद करण्याचा घाट रचला आहे. विकासाची ही गती अशीच कायम ठेवण्यास राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन सोनिया यांनी केले. 
 
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका माजी केंद्रीय वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी केली.