शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पारोळफाट्यावरील अपघातांची मालिका संपणार कधी ?

By admin | Updated: May 21, 2016 04:14 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असुन हया ठिकाणी महामार्ग ओलांडताना गोपाळ कडु (७०) यांचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला

विरार : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असुन हया ठिकाणी महामार्ग ओलांडताना गोपाळ कडु (७०) यांचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. या ठिकाणी महामार्ग ओलाडण्यासाठी भुयारी मार्ग नागरीकांनी अनेक वेळा मागणी करूनही तो तयार होत नसल्याने आजवर हया गावातील १५ नागरिकांचा बळी गेला असून काहीना कायमचे अपंगत्व आले आहे.हा भुयारी मार्ग मंजुर झाला असुन अजुन ही हया कामाचा श्रीगणेशा का नाही? तसेच प्रशासनाला अजुन किती बळी घ्यायचे आहेत? कोपर व कशीद हे गाव महार्मालगत असल्याने ये-जा करण्यासाठी महामार्गाचा वापर हा गावातील नागरीकांना करावा लागते. मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग नसल्यामुळे धोका वाढला आहे. त्यामुळे हया भुयारी मार्गाचे कामसुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)>आम्ही भुयारी मार्ग करण्याबाबत, अनेक वेळा निवेदन दिली, हा भुयारी मार्ग मंजुर होऊनही त्याचें काम का सुरू होत नाही असा प्रश्न गावाचे नागरी सदानंद किणी यांनी लोकमतकडे मांडला. >महामार्गावरील पेल्हार, शिरसाड हया उड्डाणपुलांचे काम पुर्ण झाले असुन कोपर फाटयावर मंजुर झालेल्या भुयारी मार्गाचे काम पावसाळा संपताच सुरू केले जाईल, २०१७ मार्च पर्यंत हया भुयारी मार्गाचे काम पुर्ण करू असे आय आर बी अधिकारी साठे यांनी लोकमतला सांगितले.