शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

शेतकऱ्यांचा पैसा सरकार कधी स्वीकारणार?

By admin | Updated: May 22, 2017 00:32 IST

नोटाबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतक-यांनी हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी जमा केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोटाबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतक-यांनी हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी जमा केल्या. मात्र केंद्र सरकारने हे पैसे स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत.त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या प्रश्नावर मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. जीएसटी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना अजित पवार बोलत होते.नोटाबंदीनंतर शेतक-यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांत हजारो कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जमा केल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,केंद्र सरकारने मात्र हे पैसे स्वीकारण्यास नकार दिला आहे.जिल्हा बँकांसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व काही सुरळीत होईल असे आश्वासन दिले होते.मात्र अदयाप यावर काही निर्णय नाही, असे अजित पवार म्हणाले. मी ते भोगले आहेमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना निर्लज्ज हा शब्द वापरला होता. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, सत्ताधा-यांनी बोलताना शब्द जपून वापरायचे असतात. एखादा नको असलेला शब्द तोंडातून निघून गेल्यानंतर काय होते हे मी चांगलेच भोगले आहे. अजितदादांचा रोख भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर होता.