शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कोणता शनी आडवा आला?

By admin | Updated: October 7, 2016 06:06 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी त्या उघड का केल्या नाहीत, कोणता शनी आडवा आला, दिल्लीचा की जळगावचा, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या कुंडल्या आपल्याकडे असून, त्या योग्य वेळी बाहेर येतील, असे वक्तव्य केले होते. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे विरोधकांच्या कुंडल्या असतील तर त्या उघड करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघण्याची काय गरज आहे? त्यांच्या विधानातून केवळ राजकीय द्वेषभावनेतून विरोधकांना वेठीस धरण्याची मानसिकता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग आहे. मुख्यमंत्र्यांना एखाद्या चुकीच्या गोष्टीची माहिती मिळाली असेल, तर त्यावर संविधानानुसार कारवाई व्हायला हवी. परंतु त्याऐवजी त्या माहितीचा राजकीय सोयीनुसार वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच म्हणजे विरोधी पक्षांना धमकावण्याचा प्रकार आहे. अशा धमकीसत्राला न घाबरता राज्य सरकारचा बुरखा फाडण्याचे काम आम्ही सुरूच ठेवू, असा इशाराही विखे यांनी दिला. कुंडल्या वाचण्याचा एवढाच शौक असेल तर त्यांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला खा. किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)