शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जेलमध्ये घालायला काय मोगलाई आहे

By admin | Updated: September 16, 2014 02:18 IST

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोद तावडे यांना लगावला.

अजित पवार :  विनोद तावडेंना टोला
कोल्हापूर : ऊठसूट अजित पवार यांना जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? असा सवाल करीत ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणो प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणो हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना लगावला. 
पवार म्हणाले की, भाजपा नेते नेहमी खोटे बोलतात. त्यांच्या सांगण्यावरून राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्यांच्याच सांगण्यावरून माधवराव चितळे समिती नेमली. समितीचा अहवाल जाहीर केला. कोणताही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही जर भाजपाचे नेते टीका करीत असतील, तर तो त्यांचा खोटारडेपणा आहे. 
निवडणुका आल्या की ते असे बोलतात. 1995 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते. सत्ता मिळाली, पण दाऊदला काही आणला नाही. वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे.  
शिवसेना विकासाच्या विरोधात
शिवसेना ही नेहमी विकासाच्या विरोधात राहिली आहे. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला असला तरी आम्ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असे पवारांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) 
 
उमेदवार ठरलेत, 
144 जागांवर ठाम
पक्षाचे उमेदवार ठरले आहेत, परंतु कॉँग्रेसकडून काहीच हालचाली झाल्या नसल्याने पुढची चर्चा थांबलेली आहे. आघाडीची प्रक्रिया पुढे गेलेली नाही, म्हणून उमेदवार जाहीर केले नाहीत. येत्या दोन-चार दिवसांत ते जाहीर केले जातील, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस 144 जागांवर आजही ठाम असल्याचा दावा त्यांनी केला. 
 
भाजपाचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार असे सांगत होते.  काय झाले ? वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणो हा त्यांचा स्थायीभाव आहे, असेही पवार म्हणाले.