शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

राजकारणात पदव्यांचा सोस कशासाठी?

By admin | Updated: June 26, 2015 09:56 IST

सध्या राजकारणात खोट्या पदव्या दाखवतात. सर्वत्र पदव्यांचा सोस कशासाठी, हेच कळत नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.

मुंबई : सध्या राजकारणात खोट्या पदव्या दाखवतात. सर्वत्र पदव्यांचा सोस कशासाठी, हेच कळत नाही. जे कराल ते अस्सल करा, उगाच खोट्याच्या मागे का लागता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.शिवसेना नेते मनोहर जोशी लिखित ‘धंदा कसा करावा’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. आम आदमी पार्टीचे नेते रामसिंह तोमर यांच्या बोगस पदवीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदव्यांबाबतही जोरदार आक्षेप नोंदवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांना सुनावले. माझे आजोबा आणि बाळासाहेब हे ६ वी पास होते. फी भरायला पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडावे लागले, असे सांगून ‘अस्सल’चे महत्त्व अधोरेखित केले. मुंबईतील नालेसफाईच्या चौकशीची मागणी करतानाच या कामाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या गुजरातमधील दुरवस्थेचे संदर्भ देत अहमदाबादमधील नालेसफाईचीही चौकशी करणार का, असा सवाल केला. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्रीच या संदर्भात काय तो निर्णय घेतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.