शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

मोदींनी मराठवाड्यात येण्याची आवश्यकता काय ?

By admin | Updated: April 28, 2016 22:15 IST

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकही दौरा न झाल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री

ज्येष्ठ बंधूंकडून पंतप्रधानांची पाठराखण : तेली समाजाला आरक्षण मिळावे
 
नागपूर : दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकही दौरा न झाल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री सक्षम असताना पंतप्रधानांनी येण्याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न पंतप्रधानांचे जेष्ठ बंधू सोमभाई मोदी यांनी उपस्थित केला आहे. नागपूर भेटीवर आले असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट  दिली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
दुष्काळाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांवर अकारण टीका होत आहे. ते दिल्लीतूनच सर्व परिस्थिती योग्यपणे हाताळत आहेत. त्यांना मराठवाड्यात येण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र शासनाने प्रभावी काम करावे, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गुजरातमधील पाटीदार समाजाचे आंदोलन सुरू आहे. परंतु हे आंदोलन जुने आहे. सर्वच समाजाला आरक्षणाची आवश्यकता भासत आहे. तेली समाजालादेखील आरक्षण मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेदेखील सोमभाई मोदी यांनी सांगितले.
मोदी सरकारचे काम समाधानकारक सुरू आहे. अनेक जनहिताच्या योजना सरकारने आणल्या आहेत. परंतु कॉंग्रेस व विरोधक संसद चालू देत नसून यामुळे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत, या शब्दांत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली.