शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

‘मालदा’ हिंसाचारावर साहित्यिक गप्प का?

By admin | Updated: January 12, 2016 03:01 IST

दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही.

नागपूर : दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही. दादरी व बाबरीच्या मुद्यावर प्रसिद्धी मिळविणारे साहित्यिक आता गप्प का आहेत, असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी येथे उपस्थित केला. सनातन धर्म युवक सभेतर्फे ‘बौद्धिक दहशतवाद-एक आव्हान’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. गेल्या काही काळापासून देशात असहिष्णुतेच्या नावावर राजकारण सुरू आहे. त्यात प्रामुख्याने स्वत:ला डावे, समाजवादी व धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्ष आघाडीवर आहेत. काही साहित्यिकांना हाताशी धरून त्यांनी असहिष्णुतेचे स्तोम माजविले. परंतु हेच लोक एके काळी असहिष्णू होते व इतिहासात त्याची नोंद आहे, असा दावा सिन्हा यांनी केला. त्यांनी ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या धोरणांवरही टीका केली. एखाद्या व्यक्तीमध्ये विद्वत्ता असण्यासोबतच त्याचा दृष्टीकोनदेखील सकारात्मक हवा. अन्यथा बौद्धिक दहशतवादाचा जन्म होतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)