शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

हुंडा प्रतिबंधासाठी काय केले?

By admin | Updated: January 9, 2016 03:46 IST

हुंडा ही सामाजिक समस्या आहे आणि ती सामाजिक बदलामुळेच सोडवली जाऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हुंडा प्रथेला आळा घालण्यासा काय पावले उचललीत

मुंबई : हुंडा ही सामाजिक समस्या आहे आणि ती सामाजिक बदलामुळेच सोडवली जाऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने हुंडा प्रथेला आळा घालण्यासा काय पावले उचललीत? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश दिले.‘हुंडा प्रथा ही सामाजिक समस्या आहे आणि ती केवळ सामाजिक बदलामुळेच सुटू शकते. हुंडा घेऊ नका किंवा देऊ नका, असे निर्देश आम्ही देण्यात काही तथ्य नाही,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना म्हटले.याचिकेनुसार, हुंडा प्रथा प्रतिबंध कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक विशेष अधिकारी असणे बंधनकारक आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आणि मागदर्शन करण्यासाठी सरकारने एका मंडळाची नेमणूक करावी, असेही कायद्यात म्हटले आहे.विवाह मंडळाची संकेतस्थळे आणि अन्य विवाह मंडळे खुलेआम हुंड्याचे समर्थन करतात, असेही यात म्हटले आहे. ‘अद्यापही वरपक्षाला किंवा सासरच्यांना हुंडा न दिल्याने मुलींच्या हत्या होतात. राज्य सरकारने हे थांबवण्याठी काय केले? प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पोलीस अधिकारी नियुक्त केला आहे का? हे आम्हाला सांगा,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्रा सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)