शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?

By admin | Updated: February 3, 2016 03:19 IST

यगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा दुर्घटना टाळण्यासाठी आत्तापर्यंत काय पावले उचलली? अशी विचारणा करत राज्य सरकारला यासंबंधी संपूर्ण माहिती बुधवारी सादर करण्याचे निर्देश दिले.राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी उच्च न्यायालयाने २००६मध्ये राज्य सरकार व महापालिकांना काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)