शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सुरक्षा देण्यासाठी कोणते निकष लावता?-हायकोर्ट

By admin | Updated: January 21, 2017 05:51 IST

राजकारण्यांना कोणत्या निकषांवर सुरक्षा देता? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत माजी मंत्र्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का

मुंबई : राजकारण्यांना कोणत्या निकषांवर सुरक्षा देता? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत माजी मंत्र्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे का, असा सवालही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारच्या सुनावणीत केला.व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी सामान्यांच्या खिशाला कात्री लागते. त्यामुळे राज्य सरकारला सुरक्षेची थकीत रक्कम वसूल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सनी पुनामिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. मुख्य सरकारी वकिलांनी सरकारचे पैसे थकवण्यामध्ये विकासक आघाडीवर असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रातून ५ कोटी ९२ लाख ३७ हजार रुपये थकीत आहेत. ज्यांनी रक्कम भरली नाही त्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे,’ अशी माहिती मुख्य सरकारी वकिलांनी दिली. त्यावर न्यायालयाने कोणत्या निकषांवर सुरक्षा देण्यात येते? अशी विचारणा सरकारकडे केली. ‘माजी नेत्यांना सुरक्षा देणे आवश्यक आहे का? तुम्ही (सरकार) काय करताय? दान करत आहात का? कोणत्या निकषामवर सुरक्षा देता? ते आम्हाला सांगा,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले. (प्रतिनिधी)