शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

हाच तो व्हिडिओ! ज्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी करतेय दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:45 IST

पद व जवाबदाऱ्या ज्या संभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने असतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते

मुंबई : भाजपकडून मुख्यमंत्री आमचाच असं म्हटलं जात असताना, शिवसेना मात्र सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्व काही ठरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषेदेत याबाबतीत माहिती दिली होती, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्ष थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी 50-50 च्या फॉर्म्युला ठरला होता. त्याचप्रमाणे आम्ही मागणी करत असल्याचा दावा शिवसेना करत आहे. तर युती झाल्यावर या फॉर्म्युल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी 18 फेब्रुवारीला भाजप-शिवसेनेकडून युती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेकडून सयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीत ठरलेल्या फॉर्म्युल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदारऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. त्याप्रमाणे पद व जवाबदाऱ्या ज्या संभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने असतील असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावेळी झालेल्या या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ समोर आला आहे.