शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विहिरी कोरड्याठाक; बागांनी माना टाकल्या

By admin | Updated: April 25, 2016 04:40 IST

साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पुनर्वसित झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ शिवारातील विहिरींनी तळ गाठला

संतोष मगर तामलवाडी (उस्मानाबाद) -साठवण तलावाच्या निर्मितीनंतर पुनर्वसित झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ शिवारातील विहिरींनी तळ गाठला असून, गावात रोजगार मिळत नसल्याने चार महिन्यांत काही कुटुंबानी शहर गाठले आहे. पाण्याअभावी जनावरे, माणसांचे हाल सुरू असून, काही फळबागांनी माना टाकल्याचेही चित्र आहे.तुळजापूर तालुक्यातील काटी-शेळगाव रस्त्यावरील सावंतवाडीत शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. अनेक शेतकरी भाजी-पाल्याचे उत्पादन करून पुणे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. मात्र, दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. शिवारात जेमतेम ७ विहिरी, आणि दहा-बारा बोअर असल्या तरी हे स्रोतदेखील कोरडेठाक पडले आहेत.