शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पॅथॉलॉजिस्टकडून स्वागत

By admin | Updated: September 18, 2016 03:03 IST

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली.

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली. डेंग्यूची साथ आल्याने पॅथॉलॉजी लॅब अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. डेंग्यूच्या चाचण्यांचे खोटे अहवाल (पॉझिटिव्ह) देणे, रुग्णांकडून अधिक पैसे आकारणे अशा गैरप्रकारांमागे राज्यभरात बोगस पॅथॉलॉजी लॅबचे पसरलेले जाळे कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टकडून करण्यात आला आहे. राज्यात डेंग्यूच्या रुग्णांना आळा घालणे आवश्यक आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी जिल्हा, शहर पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी पावसाळ्याच्या आधीपासून केली जाते. तरीही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यावर पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांची लूट केली जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयाला पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा पाठिंबा आहे. (प्रतिनिधी)