शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आम्ही कर्जमाफी करून दाखवतो

By admin | Updated: April 2, 2017 00:46 IST

जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिले. पण हे भाजपावाले दुतोंडी आहेत.

औरंगाबाद : जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन तुम्ही सत्तेत येण्यापूर्वी दिले. पण हे भाजपावाले दुतोंडी आहेत. ते बोलतील तसे करणार नाहीत. पण आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. नाही तर तुम्ही खुर्च्या सोडा... आम्ही कर्जमाफी करून दाखवतो’ असे खुले आव्हान शनिवारी येथे संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष चालूच राहणार आहे. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पाही लगेच सुरू होत असल्याचे या नेत्यांनी आमखास मैदानावर झालेल्या या सभेत जाहीर केले. तत्पूर्वी जालना येथून ही यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. तेथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या उपोषणाची सांगता संघर्ष यात्रेच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींसह जवळपास २०-२५ जणांनी शुक्रवारपासूनच उपोषण सुरू केले होते. घाटशेंद्रा येथील शेतकरी रामेश्वर भुसारे यास मंत्रालयात झालेल्या मारहाणीची कथा यावेळी अजित पवार यांनी सांगितली. एका शेतकऱ्याला हात लावाल तर सर्व शेतकरी पेटून उठले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आणि उपस्थितांना हात वर करायला लावून याची संमती घेतली. यासाठी रास्ता रोको करा, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी करा, असे त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी)