शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मरावे परि अवयवरूपी उरावे..! राज्यात ३ हजार जणांनी केला अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:49 IST

‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात. कालपरत्वे यात बदल होत आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही अवयवदानाच्या रूपात जिवंत राहता येते, हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे.

मुंबई : ‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात. कालपरत्वे यात बदल होत आहे. अवयवदान केल्यास मरणानंतरही अवयवदानाच्या रूपात जिवंत राहता येते, हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. त्यातच अवयवदान जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. नुकत्याच राज्यात पार पडलेल्या महाअवयवदान मोहिमेअंतर्गत तीन हजार जणांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.या मोहिमेअंतर्गत अवयवदानाविषयी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ, नाशिक यांनी राबविलेल्या मोहिमेमधून सर्वाधिक म्हणजेच १ हजार २१ लोकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. विविध रुग्णालयांसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही अवयवदानासाठी पुढाकार घेत जनजागृतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अवयवदानात महाराष्ट्र राज्य देशात दुसºया क्रमांकावर आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. अवयवदान जनजागृतीसाठी राज्यपातळीवर तसेच शहरांसोबतच गाव पातळीवरही मोहीम राबविण्यात आली. अवयवदानासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत ही महाअवयवदान मोहीम राबवण्यात आली.