शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

हॉटेल्स-रेस्टॉरन्ट्समध्ये पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: April 29, 2016 03:20 IST

राज्यातील ‘दुष्काळदाह’ लक्षात घेऊन हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : राज्यातील ‘दुष्काळदाह’ लक्षात घेऊन हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) या संघटनेने पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. या संघटनेशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्समध्ये आता पाणी बचतीचे धडे मिळणार आहेत. तसेच, हा उपक्रम महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिव-दमण आणि सिल्व्हासा या ठिकाणीही राबविण्यात येणार आहे.हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्समध्ये पाणी बचतीसाठी अर्धा ग्लास पाणी देणे, अस्पर्शित पाण्याचा पुनर्वापर करणे, पाण्याचा अतिवापर टाळणे, दुष्काळाच्या तीव्रतेविषयी ग्राहकांना दक्ष करणे, नळ व्यवस्थित बंद करणे आणि स्विमिंग पूलचा वापर नसल्यास बाष्पीभवन टाळण्यासाठी पूल झाकून ठेवणे अशी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.दैनंदिन जीवनात पाणी वाचवून पाणीकपात असताना तो साठा वापरण्यावर सर्व स्तरातून प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.