शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जलपुनर्भरणाचे ‘होमवर्क’

By admin | Updated: June 13, 2016 23:30 IST

श्रीपाद सिमंतकर ल्ल उदगीर दुष्काळाच्या फटक्यानंतर जलपुनर्भरणाचे वारे वाहू लागले आहेत़ भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक ते प्रशासनिक

श्रीपाद सिमंतकर ल्ल उदगीरदुष्काळाच्या फटक्यानंतर जलपुनर्भरणाचे वारे वाहू लागले आहेत़ भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक ते प्रशासनिक पातळीपर्यंत चळवळ निर्माण होत आहे़ याचाच टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलपुनर्भरण अनिवार्य केले आहे़ तसेच न केल्यास मे महिन्याचे वेतन न काढण्याचा पवित्रा घेतला आहे़लातूर जिल्हा दुष्काळात होरपळून निघाल्यानंतर भविष्यातील उपाययोजना करुन ही परिस्थिती टाळण्यासाठी विविध उपक्रमांव्दारे कार्य चालू आहे़ जलयुक्त शिवार प्रमाणे जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांनी जलसंचय वाढवावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत़ जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जलपुनर्भरण करावे, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी विभागांना देण्यात आले़ उदगीर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी १ जून २०१६ रोजी तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित जलपुनर्भरण करुन घेण्याच्या लेखी सूचना दिल्या़ तर गटशिक्षणाधिकारी यांनी या पत्रान्वये ६ जून रोजी पत्राव्दारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलपुनर्भरण करुन त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत़