शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

रखडलेल्या १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 02:03 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून शीळफाटा ते पनवेल रोडवरील दहिसर-गोठेघर परिसरातील १४ गावे नळाच्या पाण्यावाचून वंचित होती.

नांदिवली : देश स्वतंत्र झाल्यापासून शीळफाटा ते पनवेल रोडवरील दहिसर-गोठेघर परिसरातील १४ गावे नळाच्या पाण्यावाचून वंचित होती. हा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून नळाच्या पाइपलाइनचा लोकार्पण सोहळा सोमवार, ११ मे रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शीळफाटा येथे संपन्न झाला.गोठेघर-दहिसर व १४ गावांची प्रादेशिक पाणीयोजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेतर्फे राबविण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण खर्च सहा कोटी ४२ लाख येणार आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सप्टेंबर २०१० मध्ये देण्यात आली होती. परंतु, कार्यादेश चार वर्षांनंतर म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये देण्यात आला.नळपाणीपुरवठा वंचित गावे गोठेघर, उत्तरशिव, वालिवली, भंडार्ली, मोकाशीपाडा, दहिसर, पिंपरी, नावाली, निघू, नागाव, माणिकपाडा, वाकलन, बामार्ली, बाले व नारिवली ही असून इतकी वर्षे या गावांतील ग्रामस्थ तलाव, विहिरी, कूपनलिकेचे पाणी वापरत होते.ही गावे नवी मुंबईकडे असताना त्यांच्यासाठी १९९८ मध्ये महापालिकेतर्फे या गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली होती. नळवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या. पण, ही गावे नवी मुंबई पालिका क्षेत्रातून वगळली. आता या गावांसाठी पाणीपुरवठा योजना म.जी.प्रा.तर्फे राबवणार आहे.