शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या १४ गावांचा पाणीप्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 02:03 IST

देश स्वतंत्र झाल्यापासून शीळफाटा ते पनवेल रोडवरील दहिसर-गोठेघर परिसरातील १४ गावे नळाच्या पाण्यावाचून वंचित होती.

नांदिवली : देश स्वतंत्र झाल्यापासून शीळफाटा ते पनवेल रोडवरील दहिसर-गोठेघर परिसरातील १४ गावे नळाच्या पाण्यावाचून वंचित होती. हा पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून नळाच्या पाइपलाइनचा लोकार्पण सोहळा सोमवार, ११ मे रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शीळफाटा येथे संपन्न झाला.गोठेघर-दहिसर व १४ गावांची प्रादेशिक पाणीयोजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरी व ग्रामीण योजनेतर्फे राबविण्यात येत आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण खर्च सहा कोटी ४२ लाख येणार आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सप्टेंबर २०१० मध्ये देण्यात आली होती. परंतु, कार्यादेश चार वर्षांनंतर म्हणजे जानेवारी २०१४ मध्ये देण्यात आला.नळपाणीपुरवठा वंचित गावे गोठेघर, उत्तरशिव, वालिवली, भंडार्ली, मोकाशीपाडा, दहिसर, पिंपरी, नावाली, निघू, नागाव, माणिकपाडा, वाकलन, बामार्ली, बाले व नारिवली ही असून इतकी वर्षे या गावांतील ग्रामस्थ तलाव, विहिरी, कूपनलिकेचे पाणी वापरत होते.ही गावे नवी मुंबईकडे असताना त्यांच्यासाठी १९९८ मध्ये महापालिकेतर्फे या गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली होती. नळवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या. पण, ही गावे नवी मुंबई पालिका क्षेत्रातून वगळली. आता या गावांसाठी पाणीपुरवठा योजना म.जी.प्रा.तर्फे राबवणार आहे.