शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ

By admin | Updated: April 14, 2016 18:08 IST

ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद करून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, खरा प्रश्न तर वेगळाच आहे, असे मत दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यात अभिनेता आमिर खानचाही समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना केली असून आहे. यामध्ये आमिरसह सत्यमेव जयते’चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचाही सहभाग असून आज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमिरसह बोलतना सत्यजित यांनी पाणी प्रश्नावर मत मांडले.
राज्यात भीषण दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला जाब विचारत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. लोकांना प्यायला पाणी नसताना तुम्ही पाण्याची नासाडी कशी करू शकता असा सवालही न्यायालयाने विचारला.
या मुद्यावरून अद्याप वाद सुरू असतानाच सत्यजित भटकळ यांनीही आपले मत व्यक्त केले. ' मी काही आयपीएलचा फार मोठा चाहता वगैरे नाही, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल असे मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आणि लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. सामने बाहेर खेळवून राज्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आयपीएल हे सॉफ्ट टार्गेट आहे' असे भटकळ म्हणाले.