शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टाटा धरणांतील पाण्यासाठी जलसत्याग्रह

By admin | Updated: May 8, 2016 02:13 IST

टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील

लोणावळा : टाटांच्या सहा धरणांमधील पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्यावे, या मागणीसाठी जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, सोलापूर, सांगोला, लोणावळा येथील नागरिकांनी वलवण धरणाच्या जलाशयात उतरून जलसत्याग्रह केला. यावेळी पत्रकारांना टाटा धरणापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आंदोलकांपैकी केवळ १० जणांना धरणावर जल सत्याग्रहासाठी सोडले. तेदेखील त्यांच्याकडील मोबाइल व कॅमेरे काढून घेण्यात आले होते. धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे, याची माहिती सर्वांना मिळू नये याकरिता ही दक्षता घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. टाटाचे मावळ व मुळशी परिसरातील वलवण, लोणावळा, शिरवता, सोमवडी, ठोकळवाडी व मुळशी या सहा धरणांमध्ये तब्बल ४८.९७ टी.एम.सी. एवढा पाणासाठा शिल्लक ठेवला आहे. हे पाणी भीमा खोऱ्यात वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचे अडविलेले आहे. ते आमच्या हक्काचे असून, तातडीने दुष्काळग्रस्त नागरिकांना द्यावे. तसेच इंद्रायणी पात्रात पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. टाटाचा हा जलव्यवहार राज्यघटनेच्या कलम ३८ व ३९च्या विरोधात, तसेच जलनीती, जलसंपत्ती प्राधिकरण कायदा व जलविद्युत कायद्याविरोधात असल्याचे सांगत आंदोलकांनी टाटाच्या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली. (वार्ताहर)