शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

शिवकालीन पाणी साठवणुकीतून ‘जलसंधारण’

By admin | Updated: October 1, 2014 01:30 IST

राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आलीत.

संतोष वानखडे/वाशिम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आली आहेत. जलपातळीतील घट उंचाविण्याबरोबरच जलपातळी समान ठेवणे, या दृष्टिकोनातून शासनाने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचाच एक भाग असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. साधारणत: पावसाळा सुरू होण्यापूर्वी पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजनांद्वारे पाण्याचे संधारण करणे, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, छतावरील पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी साठवण्यासाठी डोंगराळ भागात तलाव बांधणे आदी कामे हाती घेतली जातात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा एक मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून राज्यातील ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी फेब्रुवारी २0१४ पर्यंत ८८११ बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन हजार ७३ बांधकामे औरंगाबाद विभागात, त्याखालोखाल नागपूर विभागात १८८३, अमरावती विभागात १७२0, कोकण ९६५, पूणे ९१३ आणि सर्वात कमी २५७ बांधकामे नाशिक विभागात करण्यात आल्याची नोंद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या दफ्तरी आहे. फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यातील १२ हजार १0४ वस्त्यांची निवड विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठी करण्यात आली होती. या वस्त्यांमध्ये ३१ हजार ६१0 उपाययोजना निश्‍चित केल्या होत्या. त्यापैकी १0 हजार ४१0 वस्त्यांमधील २८ हजार १२ उपाययोजना पूर्णत्वाकडे गेल्या असून त्यावर ४२१ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.