शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यावर जलसंकट!

By admin | Updated: July 14, 2015 01:10 IST

मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चार जिल्हे टँकरवर अवलंबून असून जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे.विभागातील सर्व प्रकल्पांत मिळून ५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागणार आहे. आठ जिल्ह्यांत सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक लोकसंख्या आहे. त्यातील ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ६० टक्के लोकसंख्या प्रकल्पातील पाण्यावर, तर ४० टक्के लोकसंख्या विहिरी, हातपंप व टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्यातील मध्यम ७५, लघु ७२१, गोदावरीवरील बंधारे ११, मांजरा नदीवरील बंधारे १६ अशा ८३४ प्रकल्पांत ७ हजार ९११.२७ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. सद्य:स्थितीत विभागातील प्रकल्पांमध्ये ३४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, हे प्रमाण ५ टक्के इतके आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिकांमध्येपाणी कपात करावी लागेल,असे विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उद्योगांची पाणीकपात-जायकवाडी जलाशयात ७.५८ द.ल.घ.मी (०.३४ टक्के) इतका अत्यल्प पाणीसाठा असल्याने औरंगाबाद शहर व अहमदनगरजवळच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सोमवारी झाला.जिल्हापेरणी क्षेत्रप्रत्यक्ष पेरणीटक्केवारीहेक्टरहेक्टरऔरंगाबाद६२९९ ६०३० ९५ जालना५६१४४८२६८५बीड६१९८४९२१७९लातूर५५६८३२५२५८उस्मानाबाद३९२४१८९९४८नांदेड७५४६६७३०८९परभणी५३८५२६४५४९हिंगोली३४०३२२३३६६एकूण४३९४०३२५३८७५