शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मराठवाड्यावर जलसंकट!

By admin | Updated: July 14, 2015 01:10 IST

मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची

औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर जिल्ह्यांत भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चार जिल्हे टँकरवर अवलंबून असून जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे.विभागातील सर्व प्रकल्पांत मिळून ५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागणार आहे. आठ जिल्ह्यांत सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक लोकसंख्या आहे. त्यातील ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ६० टक्के लोकसंख्या प्रकल्पातील पाण्यावर, तर ४० टक्के लोकसंख्या विहिरी, हातपंप व टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मराठवाड्यातील मध्यम ७५, लघु ७२१, गोदावरीवरील बंधारे ११, मांजरा नदीवरील बंधारे १६ अशा ८३४ प्रकल्पांत ७ हजार ९११.२७ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. सद्य:स्थितीत विभागातील प्रकल्पांमध्ये ३४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, हे प्रमाण ५ टक्के इतके आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिकांमध्येपाणी कपात करावी लागेल,असे विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उद्योगांची पाणीकपात-जायकवाडी जलाशयात ७.५८ द.ल.घ.मी (०.३४ टक्के) इतका अत्यल्प पाणीसाठा असल्याने औरंगाबाद शहर व अहमदनगरजवळच्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सोमवारी झाला.जिल्हापेरणी क्षेत्रप्रत्यक्ष पेरणीटक्केवारीहेक्टरहेक्टरऔरंगाबाद६२९९ ६०३० ९५ जालना५६१४४८२६८५बीड६१९८४९२१७९लातूर५५६८३२५२५८उस्मानाबाद३९२४१८९९४८नांदेड७५४६६७३०८९परभणी५३८५२६४५४९हिंगोली३४०३२२३३६६एकूण४३९४०३२५३८७५